हाच दिवस राखीपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. भावाने आपले रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. व्रतबंध झालेले ब्राह्मण लोक या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात. याच दिवशी लोक श्रावणी करतात. या दिवशीचे मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात. तसेच नारळाच्या/ खोब-याच्या वडया, नारळाची बर्फी, नारळाच्या करंज्या वगैरे पदार्थ करून हा सण साजरा करतात.
Pages
- Home
- प्रगतीपुस्ताकातील नोंदी
- शालार्थ help videos
- शासकीय संकेतस्थळे
- इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
- डाउनलोड करा
- मीना-राजू मंच
- आमच्या शाळांविषयी महिती
- शालेय घंटीचे वेळापत्रक :--
- विविध शालेय स्पर्धा परीक्षा
- थोरांचे जीवनपट
- शासन निर्णय
- राष्ट्रगीत(MP३) मध्ये :-
- यशस्वी होण्याचे नियम
- बालगीते
- शारीरिक शिक्षण -शालेय उपक्रम
- प्राथमिक शिक्षक नियमावली
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- वार्षिक नियोजन
- आकारिक मूल्यमापन
- संकलित मूल्यमापन
- शालेय पोषण आहार
Popular Posts
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण
शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी सेवाजेष्ठता सूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वंकष धोरण DOWNLOAD